*************************************************************
प्रथम क्रमांक :
|
|
- अभिजित कुलकर्णी
|
द्वितीय क्रमांक :
|
|
- अरुण मनोहर
|
तृतीय क्रमांक :
|
|
- प्रद्युम्न महाजन
|
उल्लेखनीय :
|
|
- निरंजन भाटे
|
उल्लेखनीय :
|
|
- धनश्री जगताप
|
*********************************************************************
परीक्षकांची ओळख:
पुणे-स्थित
आश्लेषा महाजन या शब्दपल्लवी, स्वसंवेद्य, मनभावन या कवितासंग्रहांच्या कवयित्री. राज्यशास्त्रात एम ए आणि वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमात पहिल्या आलेल्या आश्लेषाजी संस्कृत विशारदही आहेत. कवितांबरोबरच त्या कथा, ललित, वैचारिक, एकांकिका, रुपांतर असं चतुरस्र लेखन करतात. वृत्तपत्र - मासिकांतून त्या नियमितपणे लिहितात. त्यांना "तुका म्हणे", महाराष्ट्र साहित्य परिषदेचा "बालसाहित्य पुरस्कार", "लोकमत पुरस्कार" असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. विविध कार्यक्रमांसाठी संहिता लेखन, ध्वनिफितींसाठी गीतलेखनही त्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा